rabi crop insurancel : यंदाच्या रब्बी हंगामासाठी केंद्र पुरस्कृत पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) जाहीर झाली असून, गहू (बागायत), हरभरा आणि रब्बी कांदा या पिकांसाठी विमा उतरवण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर देखील निश्चित करण्यात आले आहेत.
विभागीय कृषी सहसंचालक उमेश वानखेडे आणि अधीक्षक कृषी अधिकारी माधुरी सोनवणे यांनी सर्व शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या योजनेबद्दल जनजागृती करण्यासाठी १ ते ७ डिसेंबरदरम्यान विशेष जनजागृती सप्ताहही राबविण्यात आला.
जिल्हा आणि पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व हप्ता (प्रति हेक्टर)
शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम (Insurance Sum Insured) आणि त्यांना भरावा लागणारा शेतकरी विमा हप्ता (Premium) खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. ही रक्कम प्रति हेक्टर (Hectare) साठी आहे: