Anudan Update – ऑक्टोबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप आणि रब्बी हंगामात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत यासंबंधीची महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील शेतीच्या नुकसानीबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.
यापैकी १४,००० कोटी रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) मार्फत वितरित करण्यात आले आहेत.
अखेरीस, मदत व पुनर्वसन मंत्री यांनी स्पष्ट केले आहे की, अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई जानेवारी महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.