अतिवृष्टि नुकसान भरपाई वाटप; राहिलेल्या शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार लाभ. ativrushi anudan
ativrushi anudan मागील वर्षी (२०२५) खरीप हंगामात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट ओढवले होते. पूर आणि अवकाळी पावसामुळे शेतीपिके, फळबागा आणि पशुधनाचे अपरिमित नुकसान झाले होते. या नुकसानीतून सावरण्यासाठी राज्य शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान जाहीर केले. परंतु, अनेक टप्प्यांत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्यास विलंब झाला, विशेषतः केवायसी (KYC) प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे लाखो … Read more