‘३० जून २०२६’ पूर्वी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार! ऐतिहासिक निर्णय!farm loan waiver
farm loan waiver : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने येत्या ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची योजना लागू करण्याचा मानस जाहीर केला आहे. या निर्णयामुळे बळीराजाच्या आयुष्यात मोठी आर्थिक क्रांती होण्याची चिन्हे आहेत. कर्जमाफीच्या रकमेवरील ‘मर्यादा’ संपुष्टात! … Read more